चालू घडामोडी – 12 मे 2021
किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांना बळ
अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना एक सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे.दक्षिणमध्य रेल्वे अंतर्गत असलेल्या नगरसुल मधून १५० वी किसान रेल्वे प.बंगाल मधील मालदा येथे रवाना झाली.तब्बल २४६ टन कांदा या किसान रेल्वेने वाहून नेला आहे.नांदेड विभागातून यंदा म्हणजे ५ जानेवारी रोजी सुरू केलेल्या किसान रेल्वेला प्रतिसाद मिळत असल्याने या…
Read More...